शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये ...

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये मोठी अडचण येत आहे. गहू, हरभरा व ज्वारी या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत वेळेत पाणी नसल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. विजेचाही लपंडाव सुरू आहे. वैश्विक कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पिके उभी केलेली आहे. मात्र, पाणी उशिराने सोडल्यास पिके वाया जाणार आहेत. राज्यात चालूवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास उशीर न करता उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे आहे. पाणी उशिरा सोडल्यास उभ्या पिकांचे नुकसान होणार असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.