शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
7
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
8
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
9
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
10
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
11
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
12
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
13
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
14
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
15
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
16
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
17
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
18
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
19
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
20
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

१५ एप्रिलपासून विसापूरचे शेतीसाठी आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:20 IST

श्रीगोंदा : विसापूर तलावातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक ...

श्रीगोंदा : विसापूर तलावातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी कुकडी प्रकल्प विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कुकडीच्या बैठकीस आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, गणपतराव काकडे तसेच २७ पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विसापूर तलावातून २५ दिवस आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन शेतीसाठी देण्यात येणार आहे. आवर्तन सोडण्यापूर्वी पाणी वापर संस्थांकडील नऊ लाखांची थकीत पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. या आवर्तनाचा बेलवंडी, घारगाव, पिसोरे, चिंभळे, शिरसगाव बोडखा, लोणीव्यंकनाथ या गावांना फायदा होणार आहे.

९ एप्रिलला कुकडी कालवा सल्लागार समितीची पुण्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.