शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

बेमोसमी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST

शेतात पाणी साचल्याने कांदा पीक उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. काढणीला आलेली मका भुईसपाट झाली. फळबागानांही बेमोसमी ...

शेतात पाणी साचल्याने कांदा पीक उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. काढणीला आलेली मका भुईसपाट झाली. फळबागानांही बेमोसमी पावसाचा फटका बसला. संगमनेर तालुक्यातील बहुतांश भागात गुरुवारी रात्रभर जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरू होता. अकलापूर, आंबी खालसा, बोरबन आदी गावांमध्येही रात्रभर पाऊस सुरू होता. ज्या शेतकऱ्यांनी डाळिंबाचा बहार धरला होता. त्या बागांची फुलगळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. दरम्यान, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठा खर्च करून कांदा, मका, वाटाणे, गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके घेतली आहेत. मात्र, गुरुवारी झालेल्या पावसाने या पिकांना फटका बसला आहे.

_

०८ घारगाव

फोटो ओळ : बेमोसमी पावसाने शेतातील कांद्याच्या पिकात पाणी साचले आहे.