शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
3
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
6
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
7
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
8
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
9
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
10
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
11
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
12
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
13
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
14
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
15
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
16
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
17
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
18
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
20
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

वडिलांनी दिलेला शब्द मुलांनी पूर्ण करणे हाच खरा धर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST

कोपरगाव : हिंदू धर्मात कोणत्याही दानाला फार महत्त्व आहे. दानातून मनुष्याला आत्मिक समाधान मिळते. त्याबरोबर पुण्यफळदेखील मिळते. त्यामुळे वडिलांनी ...

कोपरगाव : हिंदू धर्मात कोणत्याही दानाला फार महत्त्व आहे. दानातून मनुष्याला आत्मिक समाधान मिळते. त्याबरोबर पुण्यफळदेखील मिळते. त्यामुळे वडिलांनी कबूल केलेले दान अथवा शब्द त्यांच्या पश्चात त्यांची मुले प्रत्यक्षात पूर्ण करीत असतील, तर हाच खरा धर्म व संस्कृती असल्याचे परमपूज्य गोविंदगिरी बाबा सिद्धाश्रमाचे मठाधिपती स्वामी नित्यानंदगिरी महाराज यांनी म्हटले आहे.

कोपरगाव - राहाता तालुक्यातील वारी-शिंगवे येथील सिद्धयोगी गोविंदगिरी बाबा सिद्धाश्रम दत्त मंदिर देवस्थान परिसरात जाळीचे कुंपण बसविण्याच्या कामाला शनिवारी (दि. १४) सुरुवात करण्यात आली. या कामाच्या पूजन प्रसंगी ते बोलत होते. नित्यानंद गिरी म्हणाले, परमपूज्य गोविंदगिरी बाबांचे भक्त असलेले कोपरगाव येथील प्रतिष्ठित उद्योजक कैलास गायकवाड यांनी वारी येथील आश्रमास जाळीचे कुंपण बांधून देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. मात्र, हा विषय त्यांचे मुले निकेतन व शशांक यांना माहीत होता. त्यांनी आपल्या वडिलांनी दिलेला शब्द कोणत्याही परिस्थित पूर्ण करण्याची भावना माझ्याकडे व्यक्त केली आणि त्यानुसारच प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी रामदास जठार, भगवान मेहरे, राजेंद्र टेके, रवींद्र जठार, बाळासाहेब जठार, उद्धव मेहरे, छबू गागरे, बाळू बरवंट यांच्यासह भक्त उपस्थित होते.