शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अर्ध्या तिकिटात प्रवास सुसाट; आठवडाभरात अडीच लाख महिलांनी घेतला लाभ

By अरुण वाघमोडे | Updated: March 25, 2023 20:52 IST

नगर विभागात ही योजना १७ मार्चपासून सुरू करण्यात आली.

अरुण वाघमोडे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास या राज्य सरकारच्या योजनेचा महिला मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात गेल्या सात दिवसांत २ लाख ६६ हजार २८९ महिलांनी एसटीचा प्रवास केल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. राज्य सरकारने सर्व महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरू केली असून या अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे.

नगर विभागात ही योजना १७ मार्चपासून सुरू करण्यात आली. १७ ते २३ मार्चपर्यंत २ लाख ६६ हजार २८९ महिलांनी एसटीतून प्रवास केला. प्रवास केलेल्या महिलांच्या संख्येनुसार महामंडळाच्या नगर विभागाला शासनाकडून सवलतीच्या परिपूर्तीपोटी ८२ लाख ६७ हजार ९२८ रुपये मिळणार आहेत. दरम्यान,७५ वर्षांवरील महिलांसाठी अमृतज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत प्रवास आहे.

टॅग्स :state transportएसटी