शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

श्रीगोंद्यात लिंबू खरेदीस व्यापा-यास नकार; व्यापारी-बाजार समितीचा वाद टोकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 11:57 IST

लिलाव पध्दतीने लिंबू खरेदी करा..अन्यथा कारवाई  करू,  असा इशारा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला आहे. मात्र श्रीगोंद्यातील लिंबू व्यापा-यांनी त्यास ठाम नकार दिला आहे. १२ जुलैपासून लिंबू खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाºयांनी घेतला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात लिंबाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे.

श्रीगोंदा : लिलाव पध्दतीने लिंबू खरेदी करा..अन्यथा कारवाई  करू,  असा इशारा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला आहे. मात्र श्रीगोंद्यातील लिंबू व्यापा-यांनी त्यास ठाम नकार दिला आहे. १२ जुलैपासून लिंबू खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात लिंबाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे.

शनिवारी (११ जुलै) पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या दालनात बाजार समिती संभाजी ब्रिगेड व लिंबू व्यापा-यांची बैठक झाली. दौलतराव जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यास यश आले नाही.

व्यापा-यांनी लिलाव पध्दतीने लिंबू खरेदी करावे अन्यथा बाजार समिती परवाने रद्द करणार आहे, असा इशारा बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी दिला आहे. 

लिंबू खरेदीवरून व्यापारी व बाजार समितीत वाद टोकाला गेला आहे. लिंबू उत्पादक शेतक-यांचे हित विचारात घेऊन बाजार समिती काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

यावेळी सतिश पोखर्णा, आदिक वांगणे, प्रकाश सस्ते, सतिश बोरूडे उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाMarketबाजार