शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आजपासून मुळातून रब्बीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:42 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे.

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे. मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री विजय शिवथरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत  आज सकाळी ६ वाजता उजव्या कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन सोडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धरणात उजव्या कालव्यासाठी ५५०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. दरम्यान, बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले व अशासकीय ६ सदस्य गैरहजर होते. कालवा पाणी वाटप सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत मुळा धरणाच्या पाण्याचा आढावा घेण्यात आला.  २६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा ११००० दलघफू उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. उजव्या कालव्याखाली रब्बीचे २५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़ मुळा उजव्या कालव्याचे एकच आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे यावेळी जलसंपदा मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले़ मुळा उजवा कालवा सल्लागार समितीच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, सदस्य शिवाजी भिसे, सुभाष साठे, बापूसाहेब पाटेकर हे उपस्थित होते़ आमदार शिवाजी कर्डिले बैठकीला अनुपस्थित होते़ पाणी वापर संस्थेचे ९ सदस्य आहेत.मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत ६ अशासकीय सदस्यांनी दांडी मारली़ जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, उपअभियंता ए़ बी़ खेडकर, धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी