शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मुळातून रब्बीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:42 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे.

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे. मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री विजय शिवथरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत  आज सकाळी ६ वाजता उजव्या कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन सोडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धरणात उजव्या कालव्यासाठी ५५०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. दरम्यान, बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले व अशासकीय ६ सदस्य गैरहजर होते. कालवा पाणी वाटप सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत मुळा धरणाच्या पाण्याचा आढावा घेण्यात आला.  २६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा ११००० दलघफू उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. उजव्या कालव्याखाली रब्बीचे २५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़ मुळा उजव्या कालव्याचे एकच आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे यावेळी जलसंपदा मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले़ मुळा उजवा कालवा सल्लागार समितीच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, सदस्य शिवाजी भिसे, सुभाष साठे, बापूसाहेब पाटेकर हे उपस्थित होते़ आमदार शिवाजी कर्डिले बैठकीला अनुपस्थित होते़ पाणी वापर संस्थेचे ९ सदस्य आहेत.मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत ६ अशासकीय सदस्यांनी दांडी मारली़ जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, उपअभियंता ए़ बी़ खेडकर, धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी