शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

शेतक-यांवर ते गोळी चालवतात-स्मृती इराणी; श्रीगोंद्यात पाचपुतेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:28 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्तेच्या काळात राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. पुण्यातील शेतक-यांना पाणी देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार करण्याचे आदेश दिले. शेतक-यांना गोळ्या घालणा-यांना मतदान करणार का? असा सवाल केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केला. 

श्रीगोंदा : कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्तेच्या काळात राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. पुण्यातील शेतक-यांना पाणी देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार करण्याचे आदेश दिले. शेतक-यांना गोळ्या घालणा-यांना मतदान करणार का? असा सवाल केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केला. श्रीगोंदा येथे भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुजय विखे होते. इराणी म्हणाल्या, फडणवीस सरकारने शेतकºयांची कर्जमाफी केली. मराठा समाजाला आरक्षण दिले. राज्यात पुन्हा हेच सरकार येणार असल्याने श्रीगोंद्याने पाचपुते यांना विजयी करावे. पाचपुते म्हणाले, घनश्याम शेलार हे जिंकण्यासाठी उभे राहिलेले नाहीत. त्यांच्याविषयी आपण काय बोलणार. शेलार सर्व पक्ष फिरले, असे सुरेश धस म्हणाले.माजी खासदार दिलीप गांधी, राजेंद्र नागवडे, भगवानराव पाचपुते, अनिल ठवाळ, जिजाबापू शिंदे, बाळासाहेब नाहाटा, विलास भोसले, नंदकुमार ताडे, बाळासाहेब गिरमकर, अ‍ॅड. सुभाष डांगे, दादासाहेब जगताप, दादासाहेब ढवाण यांची भाषणे झाली.काहींचे राजकारण तडजोडीचे - सुजय विखेश्रीगोंद्यातील काही पुढारी सेटलमेंट, ब्लॅकमेलचे राजकारण करतात. त्यामुळे येथे जोपर्यंत अर्थकारण व राजकारण वेगळे होत नाही. तोपर्यंत श्रीगोंद्याचा विकास होणार नाही. विकासासाठीच नागवडे-पाचपुते एकत्र आले आहेत, असे खासदार डॉ. विखे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019