शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:50 IST

नगर - औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रवरासंगम पुलापासून देवगड फाट्यापर्यंत वाहतूक ठप्प आहे.

अहमदनगर : नगर - औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रवरासंगम पुलापासून देवगड फाट्यापर्यंत वाहतूक ठप्प आहे.तारकपूर आगारातून औरंगाबादला जाणा-या बसेस रद्द केल्या आहेत. तर पुणे व इतर मार्गे येणा-या बसेस शेवगाव-पैठण, श्रीरामपूर-शिडीर्मार्गे औरंगाबादला वळवण्यात आल्या आहेत. बस, खासगी वाहनांनी औरंगाबादला जाणा-या प्रवाशांनी या किंवा इतर पयार्यी मार्गाचा वापर करावा. तसेच बसेस, खासगी चारचाकी वाहनांतून प्रवास करणा-यांनी रात्रभर पुरेल इतके पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ सोबत ठेवावेत. वाहनात इंधनही असावे. घाबरून जाण्याचे कारण नाही, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. काही अडचण आल्यास अहमदनगर पोलिस कंट्रोल रूमला ०२४१-२४१६१३२, नेवासे पोलिस स्टेशन : ०२४२७-२११२३३ किंवा १०० नंबर डायल करावा, असे आवाहन अहमदनगर जिल्हा पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा