शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

भगवंताशिवाय परमार्थात अर्थ नाही

By admin | Updated: August 4, 2014 00:43 IST

संगमनेर : निसर्गाचा परस्परविरोधी समन्वय साधण्याचे काम संत करीत असतात.

संगमनेर : निसर्गाचा परस्परविरोधी समन्वय साधण्याचे काम संत करीत असतात. जोपर्यंत भगवंत तुमच्यात येत नाही, तोपर्यंत परमार्थात काही अर्थ नाही, असे प्रतिपादन सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. श्रीक्षेत्र तळेगाव दिघे येथे आयोजित सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. जीवनात सुख-समाधान प्राप्त करायचे असेल तर प्रत्येकाने परमार्थ करावा. व्यसन व वाईट सवयींपासून दूर जाणे महत्वाचे आहे. मनात काम, क्रोध व लोभ असेल तर परमार्थाचा उपयोग नाही. आधी मनातील वाईट विचार नष्ट करायला हवे. सत्संगात आत्मविश्वासाने राहिल्यास नक्कीच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी दूध संघाचे संचालक रणजीत देशमुख, शरयू देशमुख, दिलीप शिंदे, रावसाहेब म्हस्के, शिवशाहीर विजय तनपुरे, नवनाथ महाराज आंधळे, अजय फटांगरे, कपील पवार, अण्णासाहेब थोरात, बाळकृष्ण कापसे, अविनाश सोनवणे, मनोज चव्हाण, सचिन दिघे, प्रभाकर कांदळकर, रावसाहेब दिघे आदींसह संगमनेर, कोपरगाव, राहाता, येवला, सिन्नर, निफाड व अकोले तालुक्यातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी करून आभार मानले. (प्रतिनिधी) मदतीचे आवाहनमाळीण गावावर डोंगरकडा कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले गेले. जे वाचले त्यांचा संसार गाळामध्ये गडप झाला. म्हणून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून दुर्घटनाग्रस्तांना मदत करावी.- महंत रामगिरी महाराज