शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; ‘छात्रभारती’ची मागणी

By शेखर पानसरे | Updated: February 10, 2024 16:55 IST

संगमनेर : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विधीज्ञ असीम सरोदे, विश्वंभर चौधरी  यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी. कायदा आणि सुव्यवस्था ...

संगमनेर : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विधीज्ञ असीम सरोदे, विश्वंभर चौधरी  यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी. कायदा आणि सुव्यवस्था राहावी, याकरिता महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्या संदर्भाने शनिवारी (दि. १०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले.

राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष ॲड. समीर लामखडे, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, तुषार पानसरे, गणेश जोंधळे, मोहम्मद तांबोळी, सुयश गाडे, सुयश गाडे, सूरज शेलार, राहुल जऱ्हाड, श्रावणी गायकवाड, सुहानी गुंजाळ, भारत सोनवणे, पूर्वा शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते. उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी निवेदन स्वीकारले.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर