शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

शिक्षकांनी सामाजिक दृष्टीकोन स्वीकारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST

संगमनेर : शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाहांचा सर्वांनी स्वीकार केला पाहिजे. शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील सुसंवाद वाढविणे गरजेचे आहे. कारण त्यातूनच पुढे ...

संगमनेर : शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाहांचा सर्वांनी स्वीकार केला पाहिजे. शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील सुसंवाद वाढविणे गरजेचे आहे. कारण त्यातूनच पुढे जाण्यासाठी दिशा मिळते. शिक्षकांनी सामाजिक दृष्टीकोन स्वीकारून ज्ञानदानाचे आपले कार्य पुढे नेले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीने मंगळवारी (दि. २) आमदार डॉ. तांबे यांच्या अभीष्टचिंतन कार्यगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाजीराव खेमनर होते. यावेळी संस्थेचे सचिव लक्ष्मण कुटे, सहसचिव दत्तात्रय चासकर, खजिनदार तुळशीनाथ भोर, रजिस्ट्रार बी. आर. गवांदे, चंदकांत कडलग, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे शिक्षणाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ यांनी केले तर प्राचार्य मच्छींद्र दिघे यांनी आभार मानले.