शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

ससाणेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम

By admin | Updated: December 17, 2015 23:37 IST

अहमदनगर : विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी झालेली असतांना नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत तोडगा निघत नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.

अहमदनगर : विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमध्ये बिघाडी झालेली असतांना नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत तोडगा निघत नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मुंबईच्या जागेवर तोडगा निघाला तर नगरचा विषय मार्गी लागेल असा कयास व्यक्त करण्यात येत असून स्थानिक पातळीवर आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार जयंत ससाणे यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी १२ डिसेंबरला उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापासून ससाणे यांच्या उमेदवारीबाबत घोळ सुरू आहे. आधी हा विषय मुंबईत, त्यानंतर नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहचला आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार ससाणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. आता उमेदवारीबाबत काँग्रेसच्या गोटातून कोणतीच अधिकृत भूमिका जाहीर होत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील गोंधळ वाढला आहे. नगरची जागा काँग्रेसची असतांनाही ही जागा राष्ट्रवादीला दिलीच कशी. काँग्रेसकडे नगरची जागा असती, तर वादच निर्माण झाला नसता, अशी कुजबुज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. या शिवाय मुंबईचा विषय मार्गी लागला तरी नगरमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीला कसा पाठींबा द्यावा, असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे. (प्रतिनिधी)