शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

संडे स्पेशल मुलाखत : राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा धूळ चारू : भानुदास बेरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:15 IST

गत लोकसभा निवडणुकीत देशाने मोदी लाट पाहिली आहे. यावेळेस तर ही लाट अधिक तीव्र आहे.

अहमदनगर : गत लोकसभा निवडणुकीत देशाने मोदी लाट पाहिली आहे. यावेळेस तर ही लाट अधिक तीव्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला याही निवडणुकीत आम्ही धुळ चारु, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे गेलात?मोदी व फडणवीस सरकारने जनहिताच्या अनेक योजना राबविल्या. राष्टÑीय महामार्ग, जलसिंचन, जलयुक्त शिवार, आरोग्य, शेती या क्षेत्रात भरीव कामे झाले. राष्टÑीय सुरक्षिततेच्या मुद्यावर मोदी सरकारने ठाम भूमिका घेतली. हे सर्व मुद्दे आम्ही प्रचारात जनतसमोर मांडले आहेत. मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान हवेत हा आमचा प्रमुख मुद्दा होता.तुमची प्रचाराची पद्धत काय होती?आम्ही सुरुवातीला कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा घेतला. नंतर तालुका मेळावे घेतले. त्यानंतर गावोगावी प्रचारासाठी पोहोचलो. घरोघर आम्ही संदेश पोहोचविला.जिल्ह्यातील काय मुद्दे प्रचारात होते?प्रलंबित जलसिंचन योजनांबाबत आम्ही बोललो. तुकाई, साकळाई या योजनांना प्राधान्य देण्याचे आम्ही सांगितले आहे. शिर्डीत आम्ही निळवंडे कालव्यांचा प्रश्न मांडत आहोत.शिवसेनेची साथ कशी आहे?आमची युती ही मनापासून आहे. नगरला सेना व शिर्डीत आम्ही त्यांच्या प्रचारात पूर्णत: सक्रीय आहोत. नगरला आमदार अनिल राठोड, विजय औटी यांनी खूप मेहनत घेतली आहे. शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली आहे.तुम्ही उमेदवार आयात केल्याचा आरोप झाला.तसे काही नाही. राजकारणात अशी बेरीज करावी लागते. तो पक्षीय निर्णय आहे. सर्व कार्यकर्ते ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे आहेत.दिलीप गांधींसह सर्वजण सक्रीयविद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज नाहीत. ते प्रचारात सक्रीय आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी उत्तम काम केले. भाजपमध्ये प्रत्येक जण राष्टÑहित व पक्षाला महत्त्व देतो. सर्व भाजप एकसंध आहे. भाजप, सेना व विखेंची यंत्रणा अशी सर्व ताकद एकत्र झाली आहे. विखे यांना मोठा राजकीय वारसा असल्याने भाजपची ताकद वाढली. मी अध्यक्ष झाल्यापासून सर्व निवडणुका जिंकत आलो आहे. पालकमंत्री, आमचे सर्व आमदार यांनी मोठी विकासकामे केली आहेत. भूजलपातळीबाबत तर जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला. त्यामुळे विजय आमचाच आहे याची खात्री आहे.मोदी लाट तर आहेच. सुजय विखे यांचे शिक्षण व त्यांची प्रतिमा हीही आमची बलस्थाने आहेत. त्यामुळे नगरला पुन्हा भाजपचाच खासदार होणार. भाजपचा कार्यकर्ता हा बुथपर्यंत सक्रीय असतो. निवडणुकीपूर्वीच आपण जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व तयारी केली होती. सुजय विखे यांनीही प्रचारात खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे नगरच्या यशाबाबत आम्हाला चिंता नाही. मोठ्या फरकाने आम्ही जिंकू. - भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019