शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दोन महिलांची मुलासह रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:58 IST

राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात अजनी-पुणे या रेल्वेखाली दोन महिला व एक लहान मुलगा यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.

वांबोरी : राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात अजनी-पुणे या रेल्वेखाली दोन महिला व एक लहान मुलगा यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अजनी-पुणे एक्सप्रेस रेल्वे राहुरीवरून अहमदनगरच्या दिशेने जात असताना खडांबे शिवारात आल्यानंतर वर्षा अंबादास ठुबे (वय ४३), मुलगा अनुप बिरजाशंकर तिवारी (वय ९, सर्व राहणार केडगाव, जि.अहमदनगर) व एक अनोळखी महिला (वय ५०) या तिघांनी एकत्रित आत्महत्या केली.याप्रकरणी अजनी-पुणे एक्सप्रेस चालकांनी तात्काळ वांबोरी रेल्वे स्टेशनला दोन महिला व एक मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ अहमदनगर रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक देवीचंद बाविस्कर,पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लांडगे, अरुण पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आहे. मृतदेह अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आले.छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेहांची ओळख पटविणे मुश्किल झाले होते. त्यामुळे पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटल्यानंतर वर्षा ठुबे व अनुप तिवारी यांचे मृतदेह वर्षा ठुबे हिचा भाऊ किरण यांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास अहमदनगर रेल्वे पोलीस करीत आहेत. या घटनेची रेल्वे पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर