शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 15:55 IST

संगमनेर : तालुक्यातील राजापूर गावातील शेतकरी तुकाराम हासे (वय ४४, रा. हासे मळा) यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने ...

संगमनेर : तालुक्यातील राजापूर गावातील शेतकरी तुकाराम हासे (वय ४४, रा. हासे मळा) यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तुकाराम हासे आपल्या कुटूंबासमवेत राजापुर येथील हासे मळा येथे राहता. रात्री वीज आल्यानंतर पिकांना पाणी देण्यासाठी ते शेतात गेले होते. सकाळी सहावाजून गेल्यानंतरही ते घरी न आल्याने त्यांची पत्नी त्यांना पाण्यासाठी शेतात गेल्या. तेव्हा त्यांना घरापासून जवळच असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला तुकाराम हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रूग्णालयात नेण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गोरे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर