शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हावे : कविता नावंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:58 IST

जीवनामध्ये प्रत्येकाला अपयश आणि आव्हानांना सामोरे जावे लागते.

अहमदनगर : जीवनामध्ये प्रत्येकाला अपयश आणि आव्हानांना सामोरे जावे लागते. मनाने सक्षम असणारेच आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. खेळामुळे यश-अपयश पचविण्याची क्षमता निर्माण होऊन मन सक्षम होते. शालेय जीवनात अभ्यासाएवढेच महत्व खेळालाही द्या, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांनी सांगितले़टाकळी खातगाव (ता.नगर) येथील हनुमान विद्यालयात ‘क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे बोलत होत्या. माजी सरपंच लक्ष्मण नरवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील गंधे, नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष गिताराम नरवडे, अल्लाबक्ष शेख, केंद्रप्रमुख बबन कुलट, माजी प्राचार्य भाऊसाहेब सातपुते, उपप्राचार्य संजय दुधाडे, रमेश भनगडे उपस्थित होते.नावंदे म्हणाल्या, पालकांनी मुलांना भवितव्याबाबत फक्त जाणीव करून देण्याची गरज आहे. पालकांनी मुलांवर मोठ्या प्रमाणात अपेक्षांचे ओझे टाकल्यास विद्यार्थ्यांचे खेळाकडे दुर्लक्ष होते़ विद्यार्थी सर्वांगिण विकासाऐवजी खुजे होत आहेत. अपयश, पराभव, मनाविरुद्धच्या घडणाऱ्या घटनांना मनाने सक्षम असणारी व्यक्तीच सामोरे जाऊ शकते. खेळामुळे यश-अपयश पचविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असते. त्यासाठी प्रत्येकाने अभ्यासाएवढे खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे सांगत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींविषयी खेळाडूंना सविस्तर माहिती सांगितली़प्राचार्य साहेबराव कुलट यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक सुभाष नरवडे व सविता खंडाळे यांनी सूत्रसंचालन केले. गोरक्षनाथ बांदल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. केशव चेमटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय