शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विद्यार्थ्यांनी आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्हावे : कविता नावंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:58 IST

जीवनामध्ये प्रत्येकाला अपयश आणि आव्हानांना सामोरे जावे लागते.

अहमदनगर : जीवनामध्ये प्रत्येकाला अपयश आणि आव्हानांना सामोरे जावे लागते. मनाने सक्षम असणारेच आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. खेळामुळे यश-अपयश पचविण्याची क्षमता निर्माण होऊन मन सक्षम होते. शालेय जीवनात अभ्यासाएवढेच महत्व खेळालाही द्या, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांनी सांगितले़टाकळी खातगाव (ता.नगर) येथील हनुमान विद्यालयात ‘क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे बोलत होत्या. माजी सरपंच लक्ष्मण नरवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील गंधे, नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष गिताराम नरवडे, अल्लाबक्ष शेख, केंद्रप्रमुख बबन कुलट, माजी प्राचार्य भाऊसाहेब सातपुते, उपप्राचार्य संजय दुधाडे, रमेश भनगडे उपस्थित होते.नावंदे म्हणाल्या, पालकांनी मुलांना भवितव्याबाबत फक्त जाणीव करून देण्याची गरज आहे. पालकांनी मुलांवर मोठ्या प्रमाणात अपेक्षांचे ओझे टाकल्यास विद्यार्थ्यांचे खेळाकडे दुर्लक्ष होते़ विद्यार्थी सर्वांगिण विकासाऐवजी खुजे होत आहेत. अपयश, पराभव, मनाविरुद्धच्या घडणाऱ्या घटनांना मनाने सक्षम असणारी व्यक्तीच सामोरे जाऊ शकते. खेळामुळे यश-अपयश पचविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत असते. त्यासाठी प्रत्येकाने अभ्यासाएवढे खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे सांगत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींविषयी खेळाडूंना सविस्तर माहिती सांगितली़प्राचार्य साहेबराव कुलट यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक सुभाष नरवडे व सविता खंडाळे यांनी सूत्रसंचालन केले. गोरक्षनाथ बांदल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. केशव चेमटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय