शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कपाशीच्या नुकसानभरपाईसाठी बालमटाकळीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:59 IST

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी परिसरातील कपाशीला बोंड आळी रोगाने ग्रासले असून त्यामुळे कपाशीचे पीक वाया जाण्याची परिस्थिती ओढावली आहे.

बालमटाकळी : शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी परिसरातील कपाशीला बोंड आळी रोगाने ग्रासले असून त्यामुळे कपाशीचे पीक वाया जाण्याची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे कपाशीचे सरसकट पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवी, या मागणीसाठी शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.शेवगाव-गेवराई या महामार्गावर बालमटाकळी येथे सुमारे दीड ते दोन तास हा रास्ता रोको होता़ श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय कासुळे यांनी पंचनामे करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले. या आंदोलनात रामनाथ राजपुरे, कासम शेख, मोहनराव देशमुख, चंद्रकांत गरड, विक्रम बारवकर, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत बागडे, बाळासाहेब देशमुख, वसंत घाडगे, भास्कर बामदळे, अंकुश पोळ, पांडुरंग वैद्य, दिलीप गरड, छगन राजपुरे, सुरेश बमदळे, तुळसीदास भोंगळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके, गावडे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला. रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.दरम्यान श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी कासुळे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी, बोधेगाव मंडळ कृषी विभागातील कर्मचारी, तलाठी लोहकरे, ग्रामसेवक काटे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शेतक-यांचा प्रश्न समजून घेतला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावFarmerशेतकरीcottonकापूस