शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ झाली असून, रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ...

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५५ हजार १४५ झाली असून, रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९५.८३ टक्के झाले आहे. दरम्यान, सध्या उपचार सुरू असणारे रुग्ण केवळ ७ हजार ७१२ राहिले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०७ आणि अँटिजन चाचणीत ३४३ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ०२, अकोले १२, नगर ग्रामीण ०१, राहता ०१, राहुरी ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०१, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा ३३, अकोले १३, जामखेड ०२, कर्जत २७, कोपरगाव २५, नगर ग्रा. १७, नेवासा १७, पारनेर २८, पाथर्डी ३२, राहाता १२, राहुरी ३३, संगमनेर २३, शेवगाव ४३, श्रीगोंदा ६१, श्रीरामपूर ३५ आणि इतर जिल्हा ०६, अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत ३४३ जण बाधित आढळले. त्यात मनपा ०९, अकोले १४, जामखेड १८, कर्जत २७, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ०८, नेवासा ३१, पारनेर ४६, पाथर्डी ३८, राहाता २२, राहुरी १९, संगमनेर २५, शेवगाव २०, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर २६ आणि इतर जिल्हा १, अशा रुग्णांचा समावेश आहे.

----------

बरे झालेली रुग्णसंख्या : २,५५,१४५

उपचार सुरू असलेले रुग्ण : ७७१२

मृत्यू : ३३८५

एकूण रुग्णसंख्या : २,६६,२४२