शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

श्रीरामपूरला १० नवीन वीज उपकेंद्र

By admin | Updated: June 2, 2014 00:37 IST

श्रीरामपूर: आगामी ३ वर्षांच्या विद्युत भार मागणीचा विचार करून पायाभूत आराखडा-२ तयार करण्यात आला आहे.

श्रीरामपूर: आगामी ३ वर्षांच्या विद्युत भार मागणीचा विचार करून पायाभूत आराखडा-२ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार १० नवीन वीज उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार असल्याचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले. महावितरणच्या अधिकार्‍यांसमवेत आ. कांबळे यांनी चार उपविभागांतर्गत श्रीरामपूर, राहुरी व राहाता तालुक्यातील गावांमधील विद्युत व्यवस्थेची आढावा बैठक घेतली. वळदगाव, चांदेगाव, मांजरी आदी ठिकाणी ३३/११ के. व्ही. उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. टाकळीभान, भोकर, बेलापूर, पाथरे, कोल्हार, आंबी येथे ५ एम.व्ही.ए. पॉवरचे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. श्रीरामपूर एम.आय.डी.सी., सूतगिरणी, हरेगाव, मातापूर, टाकळीभान, देवळालीप्रवरा, आंबी, टाकळीमियाँ या उपकेंद्रांची क्षमता वाढ केली जाणार आहे. श्रीरामपूर, राहुरी व देवळालीप्रवरा या उपविभागात नवीन वीज जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. आराखड्यानुसार सध्या असलेल्या २५ उपकेंद्रांचा भार विभागला जाईल. नवीन ११ के.व्ही. ए. विद्युत वाहिन्यांमुळे वाहिन्यांवरील भार कमी होईल. योग्य दाबाने वीज पुरवठा होऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी होईल. ज्या भागातील वसुली जास्त असेल, त्या भागात आराखड्याची प्राधान्याने अंमलबजावणी केली जाईल, असे कार्यकारी अभियंता संतोष सांगळे यांनी बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)