शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

श्रीगोंदा तहसीलदारपदाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 10:09 IST

श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी आठ दिवसापूर्वी तहसीलदारपदाचा पदभार सोडला आहे. मात्र श्रीगोंदा तहसीलदार पदावर चार, पाच तहसीलदारांनी प्रयत्न सुरू  केले आहेत. त्यामुळे हा श्रीगोंदा तहसीलदारपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात गेला आहे.

श्रीगोंदा  : श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी आठ दिवसापूर्वी तहसीलदारपदाचा पदभार सोडला आहे. मात्र श्रीगोंदा तहसीलदार पदावर चार, पाच तहसीलदारांनी प्रयत्न सुरू  केले आहेत. त्यामुळे हा श्रीगोंदा तहसीलदारपदाचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात गेला आहे.

 श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी साडेतीन वर्षे तहसीलदारपदावर  सामाजिक जाणीवेतून काम करून श्रीगोंदेकरांची मने जिंकली. महेंद्र माळी हे जळगावला बदलून गेले आहेत. त्यांचा पदभार अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. चारुशीला पवार यांनी कामाचा सपाटा लावला आहे.

तालुक्यातील सत्ताधारी पक्षातील काही आपण शिफारस केलेले तहसीलदार यावेत म्हणून दबाव तंत्राचा अवलंब करीत आहेत. अशा परिस्थितीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  हे श्रीगोंद्याच्या तहसीलदारपदाचा तिढा किती दिवसात सोडवितात? हे महत्वाचे ठरणार आहे.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाGovernmentसरकार