शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

विरोधकांवर उमेदवार आयातीची वेळ-राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 14:36 IST

पाच वर्षात केलेल्या विकास कामामुळे मतदारसंघात विरोधात उभे राहण्यासाठी एकही माणूस विरोधकांना मिळत नाही. त्यामुळे बाहेरचे लोक माझ्या विरोधात उभे करण्यासाठी आणवे लागत आहेत. उमेदवार आयात करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

जामखेड : पाच वर्षात केलेल्या विकास कामामुळे मतदारसंघात विरोधात उभे राहण्यासाठी एकही माणूस विरोधकांना मिळत नाही. त्यामुळे बाहेरचे लोक माझ्या विरोधात उभे करण्यासाठी आणवे लागत आहेत. उमेदवार आयात करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.शुक्रवारी जामखेड येथे सरपंच परिषद महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काशीद यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, काशिनाथ ओमासे, विलास मोरे, शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर, सावरगावचे काकासाहेब चव्हाण, बोर्लाचे कृष्णाराजे चव्हाण, आपटीचे नंदू गोरे, सातेफळचे गणेश लटके, रत्नापूरचे दादासाहेब वारे, धामणगावचे महारूद्र महारनवर, साकतचे सरपंच हरिभाऊ मुरुमकर, पाटोदाचे गफ्फार पठाण, नायगावचे भारत उगले, बांधखडकचे केशव वनवे, खांडवीचे डॉ. गणेश जगताप, अरणगावचे लहू शिंदे, नान्नजचे विद्या मोहळकर, राजुरीचे गणेश कोल्हे, धोंडपारगावचे सरपंच सुखदेव शिंदे, जवळाचे प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले, मंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या काळात कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. त्यामुळे मतदारसंघातील जनता आता विकासाची फळे चाखू लागली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण पाणी योजनेच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी आम्ही कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. परंतु, जाहिरात केली नाही. विरोधक मात्र चॉकलेट गोळ्या वाटतात. त्यावर स्वत: चा फोटो छापतात, अशी कोपरखळी त्यांनी मारली.बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला. त्यांचा बदला मी बारामतीकरांचे डिपॉझिट जप्त करायला लावून घेणार आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी विठ्ठलराव राऊत, अ‍ॅड. प्रवीण सानप, गोरख घनवट, नगरसेवक महेश निमोणकर, राजेश वाव्हळ, बिभिषण धनवडे, संतोष गव्हाळे, भाजप शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, पांडुरंग उबाळे, मनोज कुलकर्णी, ज्ञानेश्वर झेंडे, प्रवीण चोरडिया, विलास मोरे, प्रा. अरुण वराट, डॉ. विठ्ठल राळेभात, अल्ताफ शेख, ईश्वर मुरुमकर, नागराज मुरुमकर, तुषार बोथरा, बाळासाहेब बोराटे, शरद कार्ले आदी उपस्थित होते.प्रास्ताविक अजय काशीद यांनी केले. पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांनी आभार मानले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर