शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

पाणीप्रश्न आपण सोडवू-शरद पवार; आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कोपरगावात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:56 IST

कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी  तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

कोपरगाव : कोपरगावची पाण्याची समस्या फार मोठी आहे. शासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले. मात्र तुमचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर मी स्वत: यात लक्ष घालून मदत करील. त्यासाठी  तुम्ही सर्वप्रथम कोपरगावात परिवर्तन करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.सोमवारी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. व्यासपीठावर उमेदवार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, संजीव भोर, चैताली काळे, स्नेहल शिंदे, स्वप्नजा वाबळे, पदमकांत कुदळे, डॉ.अजय गर्जे, माजी नगराध्यक्ष  मंगेश पाटील, सुनील गंगूले, सलीम पठाण, मेहमूद सैय्यद, रमेश गवळी, सुनील बोरा, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संभाजी काळे, माधव खिलारी, अशोक खांबेकर उपस्थित होते. कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, अजय गर्जे, संतोष डागा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार म्हणाले, आशुतोषची निवडणूक पाहिली तेव्हा मला माझी निवडणूक आठवली. आशुतोष आमदार व्हावा, ह्या इच्छेपेक्षा महाराष्ट्रात भविष्यात तयार होणारी तरुण कर्तबगार पिढीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आशुतोष असावा. ७१  हजार कोटी रुपये शेतकºयांना कर्जमाफी देण्याचे काम आम्ही केले आणि सर्व शेतकºयांचा उतारा कोरा केला. शेतकºयांना कर्ज दिले, वेळेत कर्ज फेडणाºयांना शून्य टक्के  व्याजदर ठेवला होता. एकावर्षात कर्जमाफी करणारे त्यांना सत्ता देऊन पाच वर्षे झाले मात्र आजपर्यंत पूर्ण कर्जमाफी दिली नाही.  औद्योगिक वसाहती काढून शेतकºयांच्या मुलांना नोकºया उपलब्ध करून दिल्या तसेच सहकार जिवंत ठेवल्याचेही पवार म्हणाले.आशुतोष काळे म्हणाले,  शेतकरी संप मोडीत काढला. आमदार निष्क्रिय आहेत. नगर जिल्ह्यात कर्जत जामखेडसह कोपरगाव निवडून देणार आहे. लाटेवर येणाºया लोकप्रतिनिधी आहे. आमदारकी माझी हौस नाही, जे काही करायचे आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचं आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019