शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गौरवासाठी तरतूद करणार : शालिनी विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 12:58 IST

जिल्हा परिषदेच्या यशात गुणवंत अधिकारी, कर्मचाºयांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांचा आदर्श पुरस्काराने उचित सन्मान होणे आवश्यकच आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या यशात गुणवंत अधिकारी, कर्मचाºयांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांचा आदर्श पुरस्काराने उचित सन्मान होणे आवश्यकच आहे. दरवर्षी २४ एप्रिलला होणाºया पंचायत राज दिनी जिल्हा परिषदेतील उत्कृष्ट कर्मचाºयांचा गौरव व्हावा, यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिले़जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद आदर्श कर्मचारी पुरस्कारांचे वितरण अध्यक्षा विखे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती अजय फटांगरे, रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राजेश परजणे, अनिल कराळे, शरद नवले, रामभाऊ साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सुभाष कराळे, विकास साळुंखे, किशोर शिंदे, राजू म्हस्के, शिवाजी भिटे, भाऊसाहेब मोरगे आदी उपस्थित होते.माध्यमिक शिक्षण विभागातील कक्ष अधिकारी मल्हारी कचरे, सामान्य प्रशासन विभागातील कार्यालयीन अधीक्षक रामचंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम उपविभाग संगमनेर येथील वरिष्ठ सहाय्यक अशोक कदम, पंचायत समिती संगमनेर येथील कनिष्ठ सहाय्यक चेतन चव्हाण, सामान्य प्रशासन विभागातील वाहन चालक संजय बनसोडे, परिचर फैय्याज तांबोळी, पूनम उदावंत यांना त्यांच्या कुटुंबीयांसह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकाºयांसह कर्मचाºयांनीही उत्कृष्ट कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली़अधिकारी, कर्मचाºयांनी आपले कर्तव्य बजावताना आपल्यातील कलागुण, छंद यासाठीही आवर्जून वेळ द्यावा़ त्यामुळे त्यांच्या कामाचा गुणात्मक दर्जा आणखी वाढण्यास मदत होईल, असे विखे म्हणाल्या़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद