शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोरोना महामारीत संपत्तीपेक्षा आत्मशक्ती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

कोपरगाव : कोरोना वैश्विक महामारीत रक्ताची नाती दुरावली. कोरोनात संपत्तीपेक्षा आत्मशक्ती महत्त्वाची असल्याचे भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी ...

कोपरगाव : कोरोना वैश्विक महामारीत रक्ताची नाती दुरावली. कोरोनात संपत्तीपेक्षा आत्मशक्ती महत्त्वाची असल्याचे भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे स्थानिक, ग्रामविकास निधीतून २० लाख, तर नव्याने होत असलेल्या २५ लाख रुपये खर्चाच्या सामाजिक, सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी कोविड योद्ध्यांचा संजीवनी युवा प्रतिष्ठान, उद्योग समूह व धामोरीवासीयांच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रारंभी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलास माळी व अशोक भाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी सरपंच राहुल वाणी व उपसरपंच प्रभाकर मांजरे यांनी कोल्हे यांच्या विकासकामांची माहिती दिली. धामोरी येथे कोपरगाव बाजार समितीचे उपकेंद्र व्हावे या मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, माजी उपसभापती वैशाली साळुंके, कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गाडे, बाजीराव मांजरे, सुनील वाणी, सोमनाथ चांदगुडे, विजय जाधव, पोलीस पाटील संगीता ताजणे, प्रकाश वाघ, माजी उपसरपंच बाळासाहेब अहिरे, पांडुरंग पगार, विश्वास गाडे, खंडेराव पगार उपस्थित होते. कोरोना योद्धे बाळासाहेब अहिरे व बाबासाहेब गांगुर्डे यांनी अनुभव सांगितले. भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीसपदी निहाल शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी उपसभापती वैशाली साळुंके यांनी आभार मानले.