शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंच

By admin | Updated: July 4, 2017 15:07 IST

नगर तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने लवकरच त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंचलोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने लवकरच त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली असून दोन टप्प्यात निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने याचा पहिला प्रयोग यावर्षी नगर तालुक्यातील पाहावयास मिळणार आहे. नगर तालुक्यातील सुमारे ३१ ग्रामपंचायतींची मुदत यावर्षी संपत आहे. ज्या गावांच्या मुदत संपत आहेत त्या गावच्या नावांची यादी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. त्यांनी पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे या गावांची नावे पाठवली आहेत. दोन टप्प्यात या निवडणुका होण्याची दाट शक्यता असल्याने सप्टेंबर-आॅक्टोबर मध्ये पहिला टप्पा तर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये दुस-या टप्प्यातील गावांच्या निवडणुका होतील. तालुक्यातील आगडगाव,आठवड, बाबुर्डी बेंद, बारदरी, जखणगाव, कापूरवाडी, खातगाव, कौडगाव, मदडगाव, नागरदेवळे, नांदगाव, नारायणडोहो, नेप्ती, पांगरमल, पिंपळगाव कौडा, पिंपळगाव उज्जेनी, पिंपळगाव लांडगा, राळेगण, रांजणी, रतडगाव, साकत, सारोळा बद्धी, सारोळा कासार, ससेवाडी, शेंडी, सोनेवाडी पिला, सोनेवाडी चास, टाकळी खातगाव, उक्कडगाव, वडगाव तांदळी, वाळकी या गावामध्ये थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. .....