शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दिघोळ येथे वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 19:20 IST

जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जामखेडचे तहसिलदार विजयकुमार भंडारी व त्यांच्या पथकाने वांजरा नदीवर अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारांच्या मुसक्या आवळल्या.

जामखेड : तालुक्यातील दिघोळ येथे सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जामखेडचे तहसिलदार विजयकुमार भंडारी व त्यांच्या पथकाने वांजरा नदीवर अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत पथकाकडून सहा वाळू ट्रॅक्टर पकडण्यात आले.अचानक पडलेल्या या धाडीमुळे चोरटी वाळू वाहतूक करणारांची कोंडी झाली. यामध्ये गहिणीनाथ एकनाथ गीते (रा. दिघोळ) विना नंबर ट्रॅक्टर, नवनाथ उमराव गीते यांचा स्वराज ९६० विना नंबर ट्रॅक्टर (रा.दिघोळ), अंगद चंदू गीते यांचा एम.एच.१६ ए-१८११५ (रा.दिघोळ), सुशील सखाराम गायकवाड, हनुमंत विलास गायकवाड (रा.जातेगाव), अशोक मनोहर गायकवाड (रा.जातेगाव) असे सहा ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आले. या वाहनांचा पंचनामा करुन सर्व वाहने जामखेड तहसिलमध्ये लावण्यात आली आहे.महसूल नियमानुसार रक्कम रुपये तीस हजार ब्रासप्रमाणे साडे चार ते पाच ब्रास वाळूचे दीड लाख रुपये अंदाजे दंडाची रक्कम आकारण्यात येणार असल्याचे जामखेड तहसिलदार विजयकुमार भंडारी यांनी सांगितले. या पथकात तलाठी विकास मोराळे, एस.एस. कुलकर्णी, एस. एस. हजारे, बी. एम. चौधरी, आय. एन. काळे, प्रफुल्ल साळवे, जे. जे. नागोरे आदींचा समावेश होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड