शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पेन्शन वाढून आल्याचं झालं दु:ख : सेवानिवृत्त कर्मचा-याची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 11:48 IST

अहमदनगर : शेतकरी आत्महत्येची समस्या सोडविण्यासाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याने शासनाला उपाययोजना सुचविल्या. मात्र उपाय-योजनांवर विचार होण्याऐवजी त्या अधिका-याचीच पेन्शन ...

अहमदनगर : शेतकरी आत्महत्येची समस्या सोडविण्यासाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याने शासनाला उपाययोजना सुचविल्या. मात्र उपाय-योजनांवर विचार होण्याऐवजी त्या अधिका-याचीच पेन्शन सरकारने वाढवली. त्यामुळे सेवानिवृत्त शिवाजी वाघ व्यथित झाले. त्यांनी वाढीव पेन्शनची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविली आहे.पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील शिवाजी पांडुरंग वाघ हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ते कृषी विभागातून निवृत्त झाले. अनेक दिवसांपासून शेतकरी आत्महत्या हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. या समस्येचे कारण आणि त्यावरील उपाय त्यांनी शोधले. या उपायाचे पत्र वाघ यांनी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री व विविध पक्षांना रजिस्टर पोस्टाने पाठविले. पण या प्रस्तावाची दुर्दैवाने कोणीच दखल घेतली नाही. त्यानंतर वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या उपायांचा प्रस्ताव सादर केला. पुढील कार्यवाहीसाठी आपला प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठविल्याचे उत्तर वाघ यांना मिळाले होते. त्यानंतर यावर विचार न होता वाघ यांच्या पेन्शनमध्ये दोन हजार रुपयांची वाढ सरकारने केली.पर्याय १ : बेरोजगारीवर होणारा खर्च थांबवून तो पैसा शेतकरी पेन्शनसाठी वापरावा.पर्याय २ : शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती नोकरीला असेल तर पगारातील १० टक्के रक्कम आई-वडिलांच्या खात्यावर जमा करावी़ उर्वरित शेतक-यांना प्रतिमहिना ३ हजार रुपये पेन्शन द्यावी, अशी उपाययोजना वाघ यांनी सुचविली होती.माझ्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार झाला नाही. उलट मलाच पेन्शन वाढवून आल्यामुळे दु:ख झाले. वाढवून आलेली पेन्शन पंतप्रधानांना पाठवित आहे. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव मंजूर करण्याच्या कामासाठी माझी वाढीव पेन्शन खर्च करावी. - शिवाजी वाघ, सेवानिवृत्त कर्मचारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर