शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

जायकवाडी धरणात ढोरसडे येथील शेतक-यांचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:10 IST

मालकी हक्काच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला करावा, या प्रमुख मागणीसाठी ढोरसडे (ता. शेवगाव) येथील धरणग्रस्त चार शेतक-यांनी मंगळवारी सकाळपासून जायकवाडी धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन सुरू केले.

भातकुडगाव : मालकी हक्काच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला करावा, या प्रमुख मागणीसाठी ढोरसडे (ता. शेवगाव) येथील धरणग्रस्त चार शेतक-यांनी मंगळवारी सकाळपासून जायकवाडी धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन सुरू केले. गुरूवारपासून शेतकरी उपोषणाला बसले असून मंगळवारी उपोषणाचा सहावा दिवस आहे.ढोरसडे येथील अनिकेत गंगागीर गोसावी, दत्तात्रय भाऊसाहेब माळवदे, ज्ञानदेव भाऊसाहेब खंबरे, भगवान एकनाथ काळे या शेतक-यांनी पाण्यात प्रवेश करून जलसमाधी आंदोलन सुरू केले. भाजपचे तालुका उपाध्यक्ष गुरूनाथ माळवदे, गणेश खंबरे, बाळासाहेब गाडे आदींसह ५० ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.या धरणग्रस्त शेतक-यांच्या ढोरसडे शिवारात शेतजमीन गट नं ५५/२, ५६/२, ५४ पैकी ४९ आदी ठिकाणी शेतजमिनी आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करावा यासाठी वेळोवेळी निवेदने, मोर्चे काढले. तरीही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतक-यांनी गुरूवारपासून उपोषण सुरू केले.यंदा गहू, हरभरा या पिकांचा हंगाम जवळपास संपला असून ऊस लागवडीलाही विलंब झालेला आहे. शेतातील अगोदरच्या पिकाचेही नुकसान झाल्याने मोठा आर्थिक भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागला. नुकसानीचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, रस्ता खुला करण्याबाबत प्रशासनाकडून त्वरीत योग्य निर्णय व्हावा, अशा शेतकºयांच्या मागण्या आहेत. दरम्यान, प्रशासनाचा कोणताही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्याचे भाजपचे तालुका उपाध्यक्ष गुरूनाथ माळवदे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव