शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST

अहमदनगर : हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधून त्यांच्या वापरात सातत्य ठेवणाऱ्या ९ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींना अस्मिता ग्राम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अहमदनगर : हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधून त्यांच्या वापरात सातत्य ठेवणाऱ्या ९ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींना अस्मिता ग्राम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुढील चार वर्षात जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनी या १६ गावातील पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या गावात अस्मिता ग्रामची कोनशिला बसवण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नंदा वारे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव गवारे, विश्वनाथ कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव जगताप उपस्थित होते. २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला. अस्मिता ग्राम पुरस्कार मिळवणाऱ्या ग्रामपंचायतींचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, संगीतादेवी पाटील, महिला बालकल्याण अधिकारी मनोज ससे आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उज्ज्वला बावके उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)