शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST

अहमदनगर : हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधून त्यांच्या वापरात सातत्य ठेवणाऱ्या ९ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींना अस्मिता ग्राम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अहमदनगर : हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधून त्यांच्या वापरात सातत्य ठेवणाऱ्या ९ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींना अस्मिता ग्राम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुढील चार वर्षात जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनी या १६ गावातील पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या गावात अस्मिता ग्रामची कोनशिला बसवण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नंदा वारे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव गवारे, विश्वनाथ कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव जगताप उपस्थित होते. २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला. अस्मिता ग्राम पुरस्कार मिळवणाऱ्या ग्रामपंचायतींचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, संगीतादेवी पाटील, महिला बालकल्याण अधिकारी मनोज ससे आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उज्ज्वला बावके उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)