शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST

भारतीय संसदेने मंजूर केलेले तीन कायदे रद्द करा. शेतीमाल विक्रीसाठी हमीभावाचा कायदा करा. सुधारित वीजबिल कायदा रद्द ...

भारतीय संसदेने मंजूर केलेले तीन कायदे रद्द करा. शेतीमाल विक्रीसाठी हमीभावाचा कायदा करा. सुधारित वीजबिल कायदा रद्द करा. ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना सात हजार रुपये मासिक पेन्शन सुरू करावी. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करून त्या त्वरित अमलात आणावे, यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आले आहे.

यावेळी नगर जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष प्रा. एल. एम. डांगे म्हणाले, शेतकऱ्यांनी मागणी न केलेले कायदे सरकारने संसदेत मंजूर केले. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन गेल्या सहा महिन्यांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहे. अजून सुद्धा त्या आंदोलनाची सरकारने दखल घेतलेली नाही. हे सरकार भांडवलदारी व्यापाऱ्यांच्या हिताचे आहे. त्यांच्या दृष्टीने हा कायदा करण्यात आलेला आहे, अशी सामान्य शेतकऱ्यांची भावना झाली आहे.

करार शेती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे खच्चीकरण, अत्यावश्यक वस्तू यादीतील सुधारणा या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांना भुलवले जात आहे. गेल्या वर्षी ६ जून रोजी आंदोलन दरम्यान ६ शेतकऱ्यांचे बलिदान झाले. जगभरात किमान हमी भाव कंपनीकडून नाही तर त्या त्या देशातील सरकारकडून मिळतो एकही देश याला अपवाद नाही. कंपन्या केवळ स्वस्त दरात माल खरेदी करून चढ्या दराने विकण्याचा व नफा मिळण्याची मिळवण्याचे काम करतात. शेतकरी कर्जबाजारी होऊ लागलेले आहे. त्यातच कंपन्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी करार पद्धतीने घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामध्ये बड्या कंपन्यांचे हित साधले जात आहे. या सर्व प्रकाराला विरोध म्हणून आज अखिल भारतीय किसानसभा यांनी सदर कायद्याची होळी करून निषेध व्यक्त केला आहे, असे डांगे म्हणाले.

यावेळी सुरेश पानसरे, कानिफनाथ तांबे, अमित निकाळे, अनिल सदाफळ, रोहित कदम, रोहन राजे, मिलिंद गांधी यांच्या निवेदनावर सह्या आहेत. किसान सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

( फोटो आहे)