शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कोरोनाकाळात बेवारस फिरणाऱ्या महिलेचे कुटुंबात पुन्हा पुनर्वसन 

By अरुण वाघमोडे | Updated: November 24, 2023 15:38 IST

मानवसेवा प्रकल्पाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी या महिलेवर उपचार केले.

अरुण वाघमोडे, अहमदनगर: रस्त्यावरील बेघर, निराधार, मनोरुग्णांना आधार देऊन त्यांचा सांभाळ करुन उपचारानंतर बरे झालेल्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करणाऱ्या आरणगाव (ता. नगर) येथील मानवसेवा प्रकल्पातून आणखी एका महिलेला आधार देत तिला सुखरुप तिच्या घरी पाठविण्यात आले आहे. 

मानसिक विकलांगतेमुळे भान हरवलेली सबेरा (नाव बदलेले आहे) कोरोना काळात टाळेबंदीमध्ये रस्त्यावर फिरत होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला शहरातील एका संस्थेत दाखल केले होते.या संस्थेमार्फत पुढील उपचार व पुनर्वसनासाठी तिला २९ डिसेंबर २०२१ रोजी मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले. मानवसेवा प्रकल्पाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी या महिलेवर उपचार केले. संस्थेच्या अध्यक्षा पूजा मुठे यांनी महिलेचे समुपदेशन करत तिच्या कुटुंबियांविषयी माहिती घेतली. त्यानंतर  संस्थेचे कार्यकर्ते अंबादास गुंजाळ यांनी थेट सबेराच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. सबेरा या महिलेची मुलगी व जावई २१ नोव्हेंबर रोजी अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पात येऊन तिला घेऊन गेले. याप्रसंगी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षा पूजा मुठे, उपाध्यक्षा शारदा होशिंग, मार्गदर्शक महेश पवार यांनी सबेराला साडीचोळी देऊन सन्मानाने तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर