शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

राहुरी-शनिशिंगणापूर रस्ता रोखला : अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:36 IST

सोनई-करजगांव पाणी योजना सुरळीत होण्यासाठी सोनई येथे राहुरी-शिंगणापूर येथे ग्रामस्थांनी रास्तारोको केले.

सोनई : सोनई-करजगांव पाणी योजना सुरळीत होण्यासाठी सोनई येथे राहुरी-शिंगणापूर येथे ग्रामस्थांनी रास्तारोको केले. अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केले. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अठरा गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अठरा गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले असल्याचे टीका करत माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अधिका-यांना धारेवर धरले. योजना अपुर्ण असतांना बिले दिल्यामुळे भ्रष्टाचार झाला आहे. अधिकारी व ठेकेदाराकडून वसुल करून पाणी योजना पुर्ण करा. राहुरी तालुक्यातील अनाधिकृत कनेक्शन बंद करण्याची मागणी माजी आमदार गडाख यांनी केली. यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी तहसिलदार रूपेश खुराणा, महाराष्ट्र जिवण प्राधिकरण कार्यकारी अभियंता बी.एस. अहिरे, उप अभियंता नाडगौडा, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश सोनवणे, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अंनत परदेशी यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गडाख, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पंडित, रामनाथ बडे, पानेगावचे सरपंच संजय जंगले, शरद आरगडे, कडुबाळ कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा