शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेची भरारी; शिर्डी दौऱ्यापूर्वी विखे पाटलांची बैठक

By शिवाजी पवार | Updated: October 24, 2023 16:18 IST

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त श्रीरामपुरात बैठक

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान मोदींमुळे भारताची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर आली. त्याकडे विस्तृत नजरेतून पहायला हवे. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि देशाचे संरक्षण करणारा जवान यांच्यासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्यांबद्दल आदर निर्माण झाला तर देशाचा विकास होईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत मंत्री विखे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, नानासाहेब पवार, शरद नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, मारुती बिंगले, केतन खोरे, गिरीधर आसने, नितीन दिनकर आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कोविड काळात कोट्यवधी लोकांना लस मिळाली. गरजू घटकांना मोफत धान्य दिले जात आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवले जाणार आहे. मात्र ज्यांनी या सेवा दिल्या, त्यांच्याबद्दल आपण संवेदना व्यक्त करतो का? याचाही अंतर्मुख होऊन विचार करावा. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश सामर्थ्याने पुढे जात आहे. विश्वनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशावेळी आपला पक्ष, देश, नेता, आपली योजना या भावनेतून किती कार्यकर्त्यांनी फलक लावले? संघटनेचे बळकटीकरण करण्यासाठी यापुढे कार्यकर्त्यांना आचारसंहितेची चौकट तयार करावी लागेल. पक्षाचा सभासद आहे की नाही हे पाहून शिस्त लावावी लागेल.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदी