शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नांतून संशोधनाची खरी सुरुवात होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST

संगमनेर : प्रश्नांतून संशोधनाची खरी सुरुवात होते. प्रश्न पडल्याशिवाय कोणतीही नवनिर्मिती अशक्य आहे. संशोधकाने, शिक्षकाने सतत जिज्ञासा जिवंत ठेवावी. ...

संगमनेर : प्रश्नांतून संशोधनाची खरी सुरुवात होते. प्रश्न पडल्याशिवाय कोणतीही नवनिर्मिती अशक्य आहे. संशोधकाने, शिक्षकाने सतत जिज्ञासा जिवंत ठेवावी. त्यामुळे मानवी जीवनातील जटिल समस्यांवर उपाय शोधता येणे सहज शक्य आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले.

अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त आयोजित ‘संशोधन कसे, का आणि केव्हा?’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, डॉ. एम. आर. वाकचौरे आणि ई ॲण्ड टी. सी. विभागाच्या प्रमुख डॉ. आर. पी. लबडे, आदी यावेळी उपस्थित होते.

एकविसाव्या शतकात दिवसागणिक नवनवीन बदलांना सामोरे जाताना आर्टिफिशअल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, मशीन लर्निंग तंत्रज्ञान शिकून घेऊन त्यात संशोधन करावयास शिक्षक व विद्यार्थी यांनी सजग व्हावे, असेही डॉ. अभ्यंकर म्हणाले. सूत्रसंचालन समन्वयक डॉ. सतीष जोंधळे यांनी केले. सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. विलास शिंदे यांनी आभार मानले.