शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

श्रीरामपूर : नगरपालिकेने शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवावा, अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे ...

श्रीरामपूर : नगरपालिकेने शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवावा, अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनी केली आहे. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना पानसरे यांनी शिष्टमंडळासह शुक्रवारी निवेदन दिले. शहरात यापूर्वी काही महापुरुषांचे पुतळे बसविण्यात आलेले आहे. मात्र अहिल्यादेवींचा पुतळा स्थापन केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल, असे पानसरे यांनी म्हटले आहे.

मागील सत्ताधाऱ्यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव केला. मात्र दहा ते बारा वर्षे ठरावावर कोणतीही कार्यवाही केली नाही. नगराध्यक्षा आदिक यांनी अहिल्यादेवींच्या उत्तुंग कार्याची दखल घेत या प्रश्नाला न्याय द्यावा, असे पानसरे यांनी म्हटले आहे. एक महिन्याच्या आत पुतळ्यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अन्यथा धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल. यावेळी भारत सोनवणे, बाळासाहेब वारे, नितीन राशीनकर, बबनराव राहिंज, सुरेश अमोलिक, दत्तात्रय करंडे, विलास गोराणे, गणेश भिसे, बाळासाहेब भिसे आदी उपस्थित होते.

-----------