शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

हाथरस, बलरामपूर येथील घटनेचा निषेध; आरपीआयच्या वतीने नगरला रास्ता रोको; कार्यकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 15:35 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूरमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा शुक्रवारी निषेध केला. शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. 

अहमदनगर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूरमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा शुक्रवारी निषेध केला. शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. 

यावेळी तोफखाना पोलिसांना आंदोलकांना अटक केली. या आंदोलनात माजी नगरसेवक अजय साळवे, आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, विजय भांबळ, किरण दाभाडे, अशोक केदारे, दिपक गायकवाड, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, सनी खरारे, मंगेश मोकळ, संतोष सारसर, गौतम कांबळे, दया गजभिये, अविनाश भोसले आदींसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

     काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. संपूर्ण देशात आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या धर्तीवर दिशा कायदा लागू करावा, बलात्कार प्रकरणातील आरोपींची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन एक वर्षात निकाल लावावा, सदर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, आदी विविध मागण्या केल्या.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर