शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

"आम्ही विकासाचे आकडे सांगतोय, याआधी भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळायचे"

By अण्णा नवथर | Updated: October 26, 2023 17:12 IST

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. हे काम आता पूर्ण झाले आहे.

अहमदनगर: महाराष्ट्रातील एक वरीष्ठ नेते केद्रात कृषीमंत्री होते. त्यांनी गेल्या ६० वर्षांत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय केले, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली. शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साडेसातशे कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, की पूर्वी देशात भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळत होते. आता विकास कामांचे आकडे सांगितले जात आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. निवळवंडे धरणाला १९७० मध्ये मंजूरी मिळाली. गेल्या पाच दशकांपासून हे काम रखडलेले होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. हे काम आता पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मतांवर केवळ राजकारण केले गेले. महाराष्ट्राती एक वरीष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री होते. त्यांनी गेल्या ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी