शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 20:23 IST

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

अहमदनगर : १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.हंगामाच्या प्रारंभीच ऊस दराचे आंदोलन पेटले असले तरी कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत सुरू झाला आहे. आजारातून सावरलेल्या राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला असला तरी परवाना न मिळाल्याने या कारखान्याचे गाळप सुरू झालेले नाही. त्यांचा ५ डिसेंबरला गाळप सुरू होणार आहे. एफ. आर.पी. थकबाकीमुळे साईकृपा-२ सुरू झालेला नाही. कोपरगावच्या संजीवनी कारखान्याने ७५ हजार ८८१.२२ मे. टन उसाचे गाळप करून ६० हजार ५२५क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. काळे कारखान्याने ७५ हजार ५६९.०४ मे.टन गाळपातून ६२ हजार२०० क्विं., गणेश कारखान्याने २७ हजार ५० मे.टन गाळप करून १९ हजार ४७५ क्विं., अशोक ५५ हजार ७३० मे.टन गाळपातून ४२ हजार ८५० क्विं., विखे ६२ हजार ७०० मे.टन गाळपातून ५२ हजार ९०० क्विं., श्रीगोंदा कारखान्याने ९० हजार ५५५.७३ मे.टन गाळपातून ८२ हजार ७५० क्विं., थोरात कारखान्याने १ लाख ३९ हजार १४० मे.टन गाळपातून १ लाख २१ हजार ४७० क्विं., ज्ञानेश्वर कारखान्याने ९५ हजार ३० मे.टन ७३ हजार ८०० क्विं., वृद्धेश्वर कारखान्याने ५१ हजार ४१५ मे.टन ३९ हजार ३५० क्विं., मुळा कारखान्याने ९५ हजार ३२० मे.टनातून ७८ हजार ६५० क्विं., अगस्ती कारखान्याने ६९ हजार ५२३.८८ मे. टनातून ५६ हजार ८४० क्विं., कुकडी ९१ हजार ८०० मे.टनातून ८० हजार ६५० क्विं., क्रांती शुगर (पारनेर)३० हजार ७१५ मे.टनातून २५ हजार ९०० क्विं., पीयूष शुगर(नगर) २५ हजार ३२० मे.टन १३ हजार ५०० क्विं., अंबालिका कारखान्याने २ लाख १३ हजार २८५मे.टनातून १ लाख ९९ हजार ५५० क्विं., गंगामाई (शेवगाव) १ लाख १५ हजार ६०५ मे.टनातून ८६ हजार २८० क्विं., साईकृपा-१ने ३८ हजार ८९५ मे.टनातून ३८ हजार ५०० क्विं., प्रसाद शुगर ५४ हजार ९६० मे.टनातून ४३ हजार ४०० क्विंटल, जय श्रीराम शुगरने ३३ हजार ७३८ मे.टनातून २४ हजार ७१० क्विंटल़अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ९ लाख २९ हजार ७१४.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून ७ लाख ७१ हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.खाजगी कारखान्यांनी ५ लाख १२ हजार ५१८ मे.टन ऊस गाळप करून ४ लाख ३१ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सहकारी व खाजगी अशा जिल्ह्यातील दोन्ही प्रकारच्या १९ कारखान्यांमधून २१ नोव्हेंबरअखेर एकूण १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरचे उत्पादन केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने