शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

सफरचंदापेक्षा डाळिंबानेच खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये सध्या आवक कमी झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे. सफरचंद हे महागडे फळ म्हणून समजले ...

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये सध्या आवक कमी झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे. सफरचंद हे महागडे फळ म्हणून समजले जाते. मात्र सफरदंचापेक्षा डाळिंबाला सर्वात जास्त दर मिळाला आहे. याशिवाय मोसंबी, संत्र्यांचीही आवक झाली असून या फळांचे भाव स्थिर आहेत.

नगर येथील बाजार समितीमध्ये शनिवारी सफरचंदाला ११ हजार व डाळिंबाला १२ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. रविवारीही तोच दर कायम होता. एरवी सफरचंदाचा जास्त दर असतो. मात्र आवक कमी असल्याने डाळिंबाचे दर वाढले आहेत. संत्री आणि मोसंबीचे दर सध्या स्थिर आहेत. द्राक्षेही स्वस्त झाले असून पाच हजार रुपये क्विंटलप्रमाणे दर मिळाले आहेत. केळी आणि कलिंगडाला सर्वात कमी दर आहे.

कांदा, हिरवी मिरची, पालेभाज्यांचेही दर वाढले आहेत. कांद्याला ४४०० रुपये क्विंटल दर मिळाला आहे. मेथी १० ते १५ रुपये, कोथिंबीर १० रुपये जुडी असा दर आहे. हिरवी मिरची कडाडली असून मिरचीला ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. शेवगा- ३५ रुपये, वांगी-२५ रुपये, गवार-८५ रुपये, कारले-४० रुपये किलो असा दर बाजार समितीमध्ये मिळाला आहे.

---

फळांचे ठोक दर (रुपये प्रतिक्विंटल)

मोसंबी- ६०००, संत्रा- ६०००, डाळिंब-१२०००, पपई-१२००, रामफळ-६०००, चिक्कू-२५००, द्राक्षे-५०००, अंजिर-४०००, सफरचंद-११०००, कलिंगड-७००, खरबूज-२२००, पेरू-३०००, केळी-७००

------