शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भिडे यांच्या रुपाने द्वेषाचे राजकारण, प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:44 IST

संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

तिसगाव (जि. अहमदनगर) - संभाजी भिडे यांच्या रूपाने सध्या वर्चस्ववादी व्यवस्थेसाठी द्वेषाचे राजकारण सुरू आहे. जातीअंतर्गत द्वेषाची ज्योत तेवत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याचा संघटितपणे मुकाबला करावा लागेल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे रविवारी राज्यस्तरीय भटक्या विमुक्तांच्या चिंतन परिषदेच्या समारोप झाला. आंबेडकर अध्यक्षस्थानी होते. विधिज्ञ विजय मोरे व मानवेंद्र वैदू, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, स्मिता पानसरे आदी उपस्थित होते.आंबेडकर म्हणाले, पक्षांतर्गत हुकुमशाही घातक असल्याचे सांगत आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही अप्रत्यक्ष हल्ला केला. सध्याच्या समाजव्यवस्थेत एकमेकांबद्दल गैरसमज व संशयाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. त्याचा मुकाबलाही आता एकत्रितपणे करावा लागेल. सध्या प्रस्थापित भाजपाचा एक मार्ग, तर बाबासाहेबांच्या विचारांचा दुसरा मार्ग समोर आहे. चौरस्त्यावर थांबण्याचा व थांबणाऱ्यांचा काळ आता संपला आहे. राजेशाहीत भटक्या विमुक्तांना स्थान नव्हते. लोकशाहीत ते स्थान बाबासाहेबांचे विचार व संविधानाने दिले. त्याअनुरूप न्याय व हक्क मिळण्यासाठी राज्याच्या व्यवस्थेचा भाग बनणे हाच चळवळीचा एकमेव अजेंडा आता असला पाहिजे. सत्तेचा हिस्सा होण्यासाठी २८८ जागा मिळविण्यासाठी आता प्रयत्न व्हायला पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.प्रत्येक वर्षी मढी यात्रेनंतर राज्यातील भटक्या विमुक्तांची परिषद मढी येथील कानिफनाथांच्या भूमीत घेतली जाईल, असे संयोजक प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी