शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

प्रजासत्ताक दिनापासून सरकारविरोधात रथयात्रा : किसान क्रांती समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:01 IST

सरकारने आश्वासन देऊनही शेतक-यांची प्रश्नांची सोडवणूक न केल्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनापासून केंद्र सरकारच्या विरोधात रथयात्रा काढण्याचा निर्णय किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकित घेण्यात आला.

शिर्डी : सरकारने आश्वासन देऊनही शेतक-यांची प्रश्नांची सोडवणूक न केल्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनापासून केंद्र सरकारच्या विरोधात रथयात्रा काढण्याचा निर्णय किसान क्रांती समन्वय समितीच्या बैठकित घेण्यात आला. आज राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील आयोजित बैठकित हा निर्णय घेण्यात आला. मुक्ताई-चांगदेव मंदिरासमोर ही बैठक पार पडली.बैठकिस किसान क्रांती समन्वय समितीचे धनंजय जाधव, सुहास वहाडणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.२६ जानेवारीपासून सुरु करण्यात येणारी रथयात्रा १९ फेब्रूवारीपर्यत राज्यातील विविध भागात मार्गक्रमण करणार आहे. प्रजासत्ताक दिनी काळ्या फिती लावून ध्वज वंदन करण्यात येणार आहे. भाजप सरकारने आधी बसविले, त्यामुळे आता आम्ही सरकारकडे जाणार नाही. सरकारने आमच्या दारात आले पाहिजे, अशी भुमिका समितीने घेतली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी