शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध; श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण

By शिवाजी पवार | Updated: October 17, 2023 14:41 IST

दुष्काळी स्थितीमुळे वाद

लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

भंडारदरा धरणाचे लाभक्षेत्र असलेल्या संगमनेर, राहता, श्रीरामपूर व नेवासे तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यातच जायकवाडी धरणात समन्यायी पाणी कायद्यानुसार पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अखेर जायकवाडी ६५ टक्के पाणीसाठा झाला नाही तर नगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडले जाते. या कायद्याला नगर जिल्ह्यात विरोध होतो आहे.  येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या वडाळा उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी १०० -१२५ शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

वडाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना समन्यायी कायदा रद्द करण्याचे निवेदन देण्यात आले. मंगळवारी (दि.१७)  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे कार्यालयात होणाऱ्या पाणी नियोजन बैठकीत भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे म्हणणे तेथील कार्यकारी संचालकांना मेलद्वारे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण