शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध; श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण

By शिवाजी पवार | Updated: October 17, 2023 14:41 IST

दुष्काळी स्थितीमुळे वाद

लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले.

भंडारदरा धरणाचे लाभक्षेत्र असलेल्या संगमनेर, राहता, श्रीरामपूर व नेवासे तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यातच जायकवाडी धरणात समन्यायी पाणी कायद्यानुसार पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अखेर जायकवाडी ६५ टक्के पाणीसाठा झाला नाही तर नगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडले जाते. या कायद्याला नगर जिल्ह्यात विरोध होतो आहे.  येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या वडाळा उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी १०० -१२५ शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

वडाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना समन्यायी कायदा रद्द करण्याचे निवेदन देण्यात आले. मंगळवारी (दि.१७)  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे कार्यालयात होणाऱ्या पाणी नियोजन बैठकीत भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे म्हणणे तेथील कार्यकारी संचालकांना मेलद्वारे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरण