शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध : अकोलेत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 12:12 IST

तालुक्यात आधी दुष्काळ जाहीर करा, मग जायकवाडीला पाणी नेण्याची चर्चा करू.

अकोले : तालुक्यात आधी दुष्काळ जाहीर करा, मग जायकवाडीला पाणी नेण्याची चर्चा करू, अशी भूमिका घेत सर्वपक्षीय कृती समितीने पुकारलेल्या ‘अकोले बंद’ला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत शनिवारी दिवसभर कडकडीत बंद पाळला. जायकवाडीला निळवंडेतून पाणी सोडण्याची ‘दवंडी’ ऐकायला येताच तालुक्यातील हजारो शेतकरी प्रवरा नदीपात्रावरील ‘अगस्ती सेतू’ पुलावर बसून सत्याग्रह आंदोलन छेडतील, असा इशारा दिला.तहसीलदारांच्या दालनात अधिका-यांसमवेत आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, मधुकर नवले, कॉ. डॉ. अजित नवले, कॉ. रामनाथ चौधरी, कैलास वाकचौरे, गिरजाजी जाधव, कॉ. क ारभारी उगले, शांताराम वाळुंज, मिनानाथ पांडे, अशोक देशमुख, सोन्याबापू वाकचौरे, अशोक आरोटे, विजय वाकचौरे, डॉ. संदीप कडलग, विनय सावंत, महेश नवले, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, गुलाब शेवाळे, विलास आरोटे, तहसीलदार मुकेश कांबळे व जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याशी चर्चा केली.पावसाची आकडेवारी व जलसाठ्यांमुळे ‘दुष्काळ’ घोषित झाला नाही, मग हे पाणी अन्य भागासाठी वाहून नेण्याचा जलसंपदाला अधिकार काय? भंडारदार धरणाचे पाणी वाटप झाले. त्या पाण्यावर तालुक्यातील लाभ व बुडीतक्षेत्राचा अधिकार असून पाणलोटातील आदिवासींच्या हक्काच्या पाण्यावर सरकारने गदा आणू नये? अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.अकोले तालुक्यात दुष्काळी परिस्थिती व शहरात कडकडीत बंद असताना पालकमंत्री संगमनेरला आले पण २२ किलोमीटर पुढे अकोलेला आले नाही. हा मंत्र्यांचा उद्दामपणा आहे. भाजप मंत्र्यांची मुजोरी कमी करायला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची वज्रमूठ गरजेची आहे. सरकारने पोलीस बळाचा वापर करून जायकवाडीला पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास हजारो शेतकरी नदीपात्रात बसून जनांदोलन छेडू.- डॉ. अजित नवले

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले