शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

‘जलयुक्त’च्या कामांची समितीकडून खुली चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 12:45 IST

नगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामांची विशेष तपास समितीकडून बुधवारी (दि.३ मार्च) बैठकीत  सकाळी साडेअकरा वाजता खुली चौकशी सुरु झाली आहे. 

अहमदनगर :  नगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामांची विशेष तपास समितीकडून बुधवारी (दि.३ मार्च) बैठकीत  सकाळी साडेअकरा वाजता खुली चौकशी सुरु झाली आहे. 

गेल्या पाच वर्षातील जलयुक्त शिवारच्या कामातील तक्रारी नगर जिल्ह्यात चव्हाट्यावर आल्या होत्या. जलयुक्तच्या बाबत ७४ पैकी ५० तक्रारी निकाली काढण्याचा दावा केला होता. तरी २४ तक्रारी पाच वर्षापासून दुर्लक्षीत होत्या. कृषी विभागाव्यक्तीरिक्त वन, जलसंधारण, लघुपाटबंधारे, मृद विभागाच्या १४ तक्रारी आहेत.    दरम्यान, चौकशी समिती येणार म्हणून मागील चार दिवसापासून कृषी अधिकाºयांची अहवाल शोधण्यासाठी धावपळ सुरू होती. या योजनेवर पाच वर्षात ६६३ कोटी खर्च केला आहे. यातून २ लाख ६८ हजार ५६४ टीएमसी पाणी क्षमता वाढली आहे. याचा ५ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा झाला आहे, असा दावा केला आहे. 

दरम्यान, जलसंधारणाच्या या कामाची चौकशी करण्यासाठी बुधवारी सकाळीच दाखल झाली आहे. या समितीने खुली चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प