शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

महिलांच्या गटाला कर्जावरील व्याज माफ करा- निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:36 IST

अहमदनगर: खासगी फायनान्स कंपन्यांनी महिलांचे गट करून वाटप केलेल्या कर्जावरील लॉकडाउन काळातील 6 ते 8 महिन्याचे व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे करण्यात आली.

अहमदनगर: खासगी फायनान्स कंपन्यांनी महिलांचे गट करून वाटप केलेल्या कर्जावरील लॉकडाउन काळातील 6 ते 8 महिन्याचे व्याज माफ करण्यात यावे, अशी मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे करण्यात आली.

वेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत बाबासाहेब करंडे, शहानवाज शेख, निलेश सातपुते, संतोष उदमले, अमोल गायकवाड, विशाल देवडे, अमित गांधी, संतोष त्र्यंबके, बाळासाहेब केदारे, कमलेश कराडे, सविता वाघस्कर, रंजना रणनवरे, वसीम शेख, सागर ढगे, हरीभाऊ वाकचौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.                            

 

 

खाजगी फायनान्स कंपन्या किंवा बँकेमार्फत महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यामध्ये ही ही कर्ज वाटप करण्यात येते प्रामुख्याने या कंपन्या ग्रामीण भागात खूप सक्रिय आहे. ग्रामीण भागात 10 ते 12 महिला मिळून एक गट तयार करून प्रत्येकी महिलेस 25 हजार ते 1 लाख पर्यंत च्याखाजगी कंपन्यांद्वारे कर्ज वाटप करण्यात येते. महिलांना हे हप्त्याने व्याजासह परतफेड करण्याची मुदत दिली जाते. 

 

या गटामध्ये गोर गरीब शेतमजूर महिला कामगार महिला या आपल्या गरजेपोटी कर्ज घेत असतात. बऱ्याच कंपन्या भरपूर व्याज आकारतात व त्यामध्ये खूप अशा कंपन्या सावकारी करतात लॉकडाउन काळात अनेक कंपन्यांनी हप्त्याची पठाणी वसुली सुरू ठेवली होती. त्यामध्ये लोक डाऊनला जवळपास 6 महिने पूर्ण होत आहेयामध्ये जवळपास सर्व कंपन्यांकडून या काळातील व्याज हे दुपटीने आकारले जात आहे लोक दोन काळातील 6 महिने जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे.

 

 या काळात गोरगरीब महिलांना काम नव्हते व आजही त्यांच्या हाताला काम नसल्याने परिस्थिती अत्यंत बिकट आहे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पोटाची खळगी भरणे अवघड होऊन बसले आहे तरी या कंपन्यांकडून आकारण्यात आलेल्या हप्त्या सह अधीक व्याजा साठी गोरगरीब महिलांच्या घरी जाऊन त्यांना धमकावून त्रास देण्याचे काम सुरू आहे.

 

 तरी 6 महिने सर्वच कामकाज व्यवहार ठप्प असल्याकारणामुळेया गोरगरीब महिलांचे या काळातील सर्व व्याज माफ करण्यात यावे अशी मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली अन्यथा संघटनेच्या वतीने पुढील 8 दिवसानंतरजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMorchaमोर्चा