शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

नगरमध्ये शिवभोजन थाळीसंख्येत दीडपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:56 IST

त्या आता ४ हजार ७५० मिळणार आहेत. सध्याच्याच केंद्रचालकांना या थाळ्या वाढवून दिल्या आहेत.

अहमदनगर : राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने गरजूंच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून शिवथाळीचे उद्दिष्ट दीडपट वाढवले असून नगर जिल्ह्यात पूर्वी दैनंदिन ३ हजार ५०० थाळ्या मिळत होत्या. त्या आता ४ हजार ७५० मिळणार आहेत. सध्याच्याच केंद्रचालकांना या थाळ्या वाढवून दिल्या आहेत.राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना २८ मार्च ते २० एप्रिल या दरम्यान शिवभोजन थाळी वाटपाची संख्या ५ लाखांनी घटली आहे. यामुळे राज्य सरकारने हे घटलेले प्रमाण भरून काढण्यासाठी २३ एप्रिल ते २ मे या कालावधीत सुरू असणाऱ्या शिवभोजन थाळी वाटपात दीड पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नगर जिल्ह्यात शुक्रवार (दि़२४) दररोज ४ हजार ७५० थाळ्या मिळणार आहेत.गरीब लोकांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी, म्हणून राज्य शासनाने १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. परंतु कोरोनाच्याकाळात सध्या ती केवळ ५ रूपयांत मिळत आहे. काही केंद्रचालक तर हे ५ रुपयेही लाभार्थ्यांकडून घेत नाहीत. सध्या एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी केंद्रचालक जेवणाची पाकिटे गरजूंपर्यंत पोहोचवतआहेत.शहरात गुरूवारी झालेले थाळी वितरणबळीराजा हॉटेल- २५३, हॉटेल दत्ता २०२, हमाल पंचायत २५०, हर्षवर्धन केटरिंग १५७, आवळा पॅलेस २०६, रेव्हेन्यू कँटिन २००, हॉटेल सद्गुरूकृपा १५७, सुवर्णम् प्राईड ३८६, हॉटेल वूड लॅण्ड, पारनेर ८७, कृष्णा भोजनालय ३६४, हॉटेल समर्थ, अकोले १२९, हॉटेल स्वामी समर्थ १८५, हॉटेल श्रीकृष्ण, कर्जत १५१, तिवारी हॉटेल १८७ आणि तृप्ती भोजनालय ७३.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय