शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा ५० हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:07 IST

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी ५४५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ५० हजार २२३ इतकी झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ४५ हजार ३८२ इतक्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्यामुळे सध्या ४ हजार ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी ५४५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ५० हजार २२३ इतकी झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ४५ हजार ३८२ इतक्या रुग्णांना घरी सोडण्यात आल्यामुळे सध्या ४ हजार ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १२७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६९ आणि अँटीजेन चाचणीत २४९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (१२२), अकोले (४५), जामखेड (२३), कोपरगाव (१०), नगर ग्रामीण (३७), पारनेर (१४), पाथर्डी (५२), राहुरी (१०), शेवगाव (१९), श्रीगोंदा (२४), श्रीरामपूर (२१), नेवासा (३०), राहाता (४२), संगमनेर (७६), कर्जत (२०) येथील रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात शनिवारी ७७९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये नगर शहर १४०, अकोले ७९, जामखेड ३७, कर्जत २३, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ३१, नेवासा ४४, पारनेर ३३, पाथर्डी ६६, राहाता ८२, राहुरी २६, संगमनेर ४०, शेवगाव ३३, श्रीगोंदा ८३, श्रीरामपूर ३२, मिलिटरी हॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

शनिवारी १६ जणांचा मृत्यूशनिवारी १६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूसंख्या ७८७ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. सप्टेंबर महिन्यात रोज १८ ते २० जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू सप्टेंबरमध्ये झाले आहेत. एक आॅक्टोबरपासून गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. तसेच रोज मृत्यू होणाºयांची संख्या पाचपर्यंत खाली आली होती. मात्र शनिवारी एकाच दिवशी १६ जणांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा परिस्थिती चिंताजनक बनली असल्याचे दिसते आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या