शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सरकारच्या कामकाजावर पूर्णत: समाधानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 15:20 IST

निलम गो-हे: सेनेतून जे बाहेर गेले ते एकटे पडले

अहमदनगर : विविध प्रश्नांमुळे राज्यातील सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे़ नोटाबंदीचा मूळ उद्देश सफल झालेला नाही़ महागाई वाढत आहे़ त्यामुळे सरकारच्या कामकाजाबाबत शिवसेना पूर्णत: समाधानी नाही़ असे मत शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ़ निलम गो-हे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले़गो-हे म्हणाल्या राज्यात १९९५ साली सेना-भाजपाचे सरकार होते़ आज मात्र परिस्थती तशी नाही़. निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्र लढले़ सरकारमध्ये सहभागी असलो तरी जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी ठाम भूमिका घेतली जाते़ सेना सरकारमधून बाहेर पडली तर शिवसेनेचे आमदार फुटतील असा राजकीय संभ्रम विरोधकांकडून निर्माण केला जात आहे़ सेनेतून बाहेर गेलेले पुन्हा सेनेत आले़ ते बाहेर राहिले ते एकटे पडले़ असे सांगत गो-हे म्हणाल्या गेल्या गेल्या १७ वर्षांत नगर जिल्ह्यात कोठेवाडी ते कोपर्डी या प्रकारणाच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना  घडल्या आहेत़ अशा घटनांनंतर आरोपी पकडले जातात़ त्यांच्या शिक्षा होते़ मात्र आरोपीला वरिष्ठ न्यायालयात जाण्याची संधी असल्याने त्यामुळे शिक्षेला विलंब होतो़ त्यामुळे अशा अत्याचाराच्या घटनांसाठी जलदगती न्यायालयाची निर्मिती करणे गरजेचे असून, याबाबत विधानपरिषदेत आवाज उठविणार आहे़ शासकीय सेवे कार्यरत असलेल्या महिलांबाबत अत्याचार अथवा हिंसक घटना घडली़ तर त्यांना शासकीय सुविधा देणे गरजेचे असून, याबाबतही पाठपुरावा करणार आहे़ बालन्यायालयात मुलांना भितीदायक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी तेथील अंतर्गत रचना बदलणे गरजेचे आहे़ राज्यात २०१४ पूर्वी गुन्हेगारी घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाणे अवघे साडेतीनटक्के होते़ सध्या मात्र हे प्रमाण ५७ टक्के आहे़ पोलीसांनी संवेदनशीलपणे काम केले तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल़ पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नयेत़ असे आव्हान गो-हे यांनी केले़

 ‘त्या’ बालिकेसाठी विशेष सरकारी वकिलाची मागणी करणारनगर येथील रेल्वेस्टेशनवर अडिच वर्षाच्या बालिकेवर अत्याचाराची घटना घडली होती़ याबबात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे़ हा खटला प्रभावीपणे लढवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष सरकारी वकिल देण्याची मागणी करणार आहे़ तसेच नगर येथे कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेगो-हे यांनी सांगितले़