शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

नेवाशाचा स्त्री जन्मदर ९८०

By admin | Updated: October 7, 2014 23:42 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागाने केलेल्या सांघिक कामगिरीमुळे जिल्ह्याचा स्त्री जन्मदर ९१८ वर पोहचला आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेचा महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागाने केलेल्या सांघिक कामगिरीमुळे जिल्ह्याचा स्त्री जन्मदर ९१८ वर पोहचला आहे. उल्लेखनीय म्हणजे नेवासा तालुक्यात हा जन्मदर ९८० वर पोहचला असून अकोले सारख्या मागास आदिवासी तालुक्यात स्त्री जन्मदर हा ९६५ पर्यंत पोहचला असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. असे असतांना पाच तालुक्यात हा दर ९०० च्या खाली असून यात श्रीरामपूर तालुक्यात सर्वात कमी ८४६ आहे. अहमदनगर जिल्हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. मात्र, याच जिल्ह्यात २००९ पर्यंत स्त्री पुरूष जन्म दरात स्त्री जन्मदराचे प्रमाण ८२८ पर्यंत होते. त्यावेळी स्त्री जन्मदर वाढविण्यासाठी महिला बालकल्याण विभागाने विविध उपाययोजना आखण्यास सुरूवात केली. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी आरोग्य विभागाची साथ घेत नावीन्यपूर्ण योजना आखण्यास सुरूवात केली.सुकन्या योजना सुरू होण्यापूर्वी नगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या मदतीने जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावावर ५ ते १० हजार रुपयांची मुदत ठेव पावती करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात सध्या ७४२ ग्रामपंचायतीत ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या दहा टक्के सेस फंडातून यासाठी तरतूद करण्यास सांगण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी अंगणवाडीतील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. यात बालवाडीत येणाऱ्या मुलांना केवळ आहार न देता, त्यांना प्राथमिक ज्ञान देण्यात येत आहे. यासाठी पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यानुसार कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ हजार ३२२ अंगणवाडी सेविका, ५ हजार मदतनीस आणि ३ हजार आशा सेविकांच्या मदतीने हा कार्यक्रम राबविला जात आहे. (प्रतिनिधी)